Home Uncategorized बटाना गांव में 4 करोड़ की लागत से 33/11 केवी उपकेंद्र मंजूर,

बटाना गांव में 4 करोड़ की लागत से 33/11 केवी उपकेंद्र मंजूर,

18
0

*क्षेत्र के विकास के लिए बिजली व्यवस्था को मजबूत बनाना मेरा संकल्प : विधायक विनोद अग्रवाल*

गोंदिया क्षेत्र के विकास को नई गति देते हुए विधायक विनोद अग्रवाल के अथक प्रयासों से बटाना गांव में 4 करोड़ रुपये की लागत से 33/11 केवी का नवीन विद्युत उपकेंद्र मंजूर किया गया है। इस महत्वपूर्ण परियोजना के पूरा होने से आसपास के दर्जनों गांवों को बिजली से जुड़ी कई समस्याओं से राहत मिलेगी।

*वोल्टेज समस्या से मिलेगी मुक्ति*

अब तक रावनवाड़ी सेक्शन ही इस क्षेत्र में बिजली आपूर्ति का एकमात्र स्रोत था, जो हमेशा ओवरलोड रहने के कारण वोल्टेज की गंभीर समस्या उत्पन्न करता था। इससे घरेलू उपभोक्ता, किसान और छोटे व्यापारी सभी प्रभावित हो रहे थे। खासतौर पर किसानों को खेती के लिए पर्याप्त बिजली नहीं मिल पाती थी, जिससे उनकी उत्पादन क्षमता पर प्रतिकूल प्रभाव पड़ता था। नवीन उपकेंद्र के निर्माण से इस समस्या का स्थायी समाधान होगा।

*किसान, व्यापारी और ग्रामीणों को होगा लाभ*

यह नया उपकेंद्र न सिर्फ घरेलू बिजली उपभोक्ताओं को राहत देगा, बल्कि इससे कृषि और लघु उद्योगों को भी फायदा मिलेगा। खेतों में सिंचाई के लिए किसानों को अब निर्बाध बिजली आपूर्ति मिल सकेगी, जिससे उनकी फसल उत्पादन क्षमता में बढ़ोतरी होगी। वहीं, छोटे और मध्यम स्तर के व्यापारिक व औद्योगिक उपक्रमों को भी बेहतर वोल्टेज मिलने से उनका व्यवसाय सुचारू रूप से संचालित हो सकेगा।

*गर्मी में लोडशेडिंग से मिलेगी राहत*

गर्मी के मौसम में अक्सर दतोरा, चूलोद, टेमनी, बटाना, बरबसपूरा, आसोली, मुंडीपार, इर्री, नवरगांवकला, गुदमा, मोरवाही, नवरगांवखुर्द जैसे गांवों में लोडशेडिंग और वोल्टेज की समस्या गंभीर हो जाती थी। इस उपकेंद्र के चालू होने से इन गांवों में स्थिर बिजली आपूर्ति सुनिश्चित होगी, जिससे आम नागरिकों को बड़ी राहत मिलेगी।

*विधायक विनोद अग्रवाल का संकल्प*

विधायक विनोद अग्रवाल ने कहा कि “गोंदिया क्षेत्र के विकास और बिजली व्यवस्था को मजबूत बनाने के लिए मेरा प्रयास लगातार जारी रहेगा। यह नया उपकेंद्र ग्रामीणों, किसानों और छोटे व्यापारियों के लिए एक नई ऊर्जा लेकर आएगा।”

इस परियोजना को जल्द से जल्द पूरा करने के लिए संबंधित विभागों को आवश्यक दिशा-निर्देश दिए गए हैं। इस पहल से क्षेत्र के हजारों नागरिकों को प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप से लाभ मिलेगा।

————

मराठी बातमी 

*बटाणा गावात 4 कोटी रुपयांच्या निधीतून 33/11 केव्ही नवीन उपकेंद्र मंजूर आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश*

*”क्षेत्राच्या विकासासाठी वीज व्यवस्था भक्कम करणे हा माझा संकल्प” – आमदार विनोद अग्रवाल*

गोंदिया विधानसभेच्या विकासाला चालना देत आमदार विनोद अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नांमुळे बटाणा गावात 4 कोटी रुपयांच्या निधीतून 33/11 केव्हीचे नवीन वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावांमधील वीज संबंधित समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहेत.

*निम्न दाब व वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाय*

आतापर्यंत रावणवाडी सेक्शन हा या भागासाठी वीज पुरवठ्याचा एकमेव स्रोत होता, मात्र तो सतत ओव्हरलोड राहत असल्याने निम्न दाब आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्या निर्माण होत होत्या. याचा परिणाम घरगुती ग्राहक, शेतकरी आणि छोटे व्यापारी यांच्यावर होत होता. विशेषतः शेतीसाठी पुरेशी वीज उपलब्ध होत नव्हती, ज्यामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असे. नवीन उपकेंद्रामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.

*शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांना मोठा लाभ*

हे नवीन उपकेंद्र फक्त घरगुती ग्राहकांनाच नव्हे, तर शेती आणि लघु उद्योगांना देखील मोठा फायदा करून देणार आहे. शेतकऱ्यांना आता सिंचनासाठी अडथळा विरहित वीजपुरवठा मिळेल, ज्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल. तसेच, लघु आणि मध्यम उद्योगधंद्यांना योग्य दाबाने वीज मिळणार असल्याने त्यांचे व्यवसायही सुरळीत चालणार आहेत.

*गर्मीत लोडशेडिंगपासून मुक्तता*

उन्हाळ्यात दतोरा, चूलोद, टेमनी, बटाणा, बरबसपूरा, आसोली, मुंडीपार, इर्री, नवरगावकला, गुदमा, मोरवाही, नवरगावखुर्द या गावांमध्ये लोडशेडिंग आणि कमी दाबाचा मोठा त्रास होत असे. नवीन उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर या गावांना नियमित आणि पुरेसा वीज पुरवठा मिळेल, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

*आमदार विनोद अग्रवाल यांचा संकल्प*

या विकासप्रकल्पाबाबत बोलताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले – “गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि वीज व्यवस्था सुदृढ करण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील. हे नवीन उपकेंद्र शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांसाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल.”

या प्रकल्पाच्या तातडीने पूर्ततेसाठी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. या पुढाकारामुळे हजारो नागरिकांना थेट आणि अप्रत्यक्ष लाभ मिळणार आहे